महाराष्ट्रात अनेक संत होउन गेले. संतांची परंपरा अकराव्या शतकापासून आहे. सर्व संतांनी उपदेशपर लेखन केले. पूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत होते. जनता..
अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्विलासानंद असेही नाव आहे.