संत कान्होबा महाराजांचे अभंग





By TransLiteral on 2007-06-22T03:00:24.0000000Z

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '



52GOOG
52GOOG
References:N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-02T23:15:35.9943648Z

Comments | अभिप्राय